शब्द तर अनतःकर्नाचे असतात,
दोष मात्र जिभेला मिळतो.
मन तर स्वाताहाचच असत,
झुराव मात्र दुसर्यासाठी लागत.
ठेच तर पायाला लागते,
वेदना मात्र मनाला होतात.
वेदना तर मनाला होतात,
रडाव मात्र डोल्याना लागत.
असच नात जपत जगण,
हेच तर खर जीवन असत.
जीवन........
Info Post
धन्यवाद तुमच्या कवीता माझ्या मनातले दुःख वेक्त कारण्याजोग्या आहे।
ReplyDelete