Breaking News
Loading...
Thursday 29 December 2011

Info Post
कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं
माणसाच आयुष्य हे असच असतं
बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.........

0 comments:

Post a Comment