तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना म...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना म...
म्हणे नाती खूप अनामोल असतात..... जितकी मजबूत बनतात तितकीच लवकर तुटत असतात ...... खरच ही नाती अतूट असतात का....? जाताना म्हणतेस विसर मला जमले...
मला प्रेम जमलेच नाही.......! हो मला प्रेम कधी जमलेच नाही तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१! माझ्या मनात सारखा तिचाच विचार तिच्या, मात्र म...
आठवण तुझी दाटता मनी, भरुनी येई नयन पापणी.......!! हात तुझा न माझ्या हाती, गेली विरुनी नाजूक नाती........!! तुझीच स्वप्ने नयनी पाहती घेऊ आकार...
आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते..... तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते...... तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते..... आई म्हणजे आई असते...
अधूरे स्वप्न किती स्वप्न पहिली रे आपण दोघानी स्वप्न एक घराचे ..छोटेसे घरकुल आपण दोघानी सजवालेले आपल्या दोघांच्या प्रेमाने फुलासारखे बहरलेले ...
जवळ जरी नसलीस ' सोबत आहेस शब्दात नसलीस विचारात आहेस .....................माझा विचार कधी करतेस का? सावलीने माझ्या बघ कधी आकार बदलला आठवणी...