आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते..... तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते...... तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते..... आई म्हणजे आई असते...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते..... तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते...... तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते..... आई म्हणजे आई असते...
अधूरे स्वप्न किती स्वप्न पहिली रे आपण दोघानी स्वप्न एक घराचे ..छोटेसे घरकुल आपण दोघानी सजवालेले आपल्या दोघांच्या प्रेमाने फुलासारखे बहरलेले ...
जवळ जरी नसलीस ' सोबत आहेस शब्दात नसलीस विचारात आहेस .....................माझा विचार कधी करतेस का? सावलीने माझ्या बघ कधी आकार बदलला आठवणी...
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.. एक प्रवास सहवासाचा जणु अलगद पडणार-या ...
वळुन पाहिले प्रत्येक वळणावर कधी तरी तुझी साद येईल... ना वाटले कधी प्रेम तुझे इतक्या लवकर कच खाईल... ना केली मी पर्वा स्व:ताची , ना मला तमा य...
वाहत्या या वाऱ्याला,,,, कधीच थांबवायचं नसतं.... मनातील दुखांना मात्र,,, नेहमीच आवरायचं असतं.... समुद्राच्या लाटांना,,,, कधीच अडवायचं नसतं......
चिंब पावसात भिजत होते........ भिजताना क्षण क्षण तुलाच आठवत होते.... तू येणार नाहीस हे, मन जानातही होते..... तरीही नयनांचे मन, तुलाच शोधत हो...