मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावसं वाटतंय... गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस... सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस... रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावसं वाटतंय... गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस... सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस... रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल...
कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं माणसाच आयुष्य हे असच असतं बाकी काहीही हरवलं तरी...
अजून ही मला खर वाटत नाही ती नाहीये हे मनास पटत नाही आता काल-परवा पर्यंत ती होती माझ्या अवती-भवती दरवळत एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे मनात भिनल...
अशीही माझी एक मैत्रीण असावी, एक-दोन भेटितच मनात घर करून बसावी... रितं-रितं मन सारं आनंदाचं गोकुळ होईल, घराचा ताबा म्हणुन मी ही को-या स्टैंपव...