जश्या हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.. एक प्रवास सहवासाचा जणु अलगद पडणार-या ...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.. एक प्रवास सहवासाचा जणु अलगद पडणार-या ...
वळुन पाहिले प्रत्येक वळणावर कधी तरी तुझी साद येईल... ना वाटले कधी प्रेम तुझे इतक्या लवकर कच खाईल... ना केली मी पर्वा स्व:ताची , ना मला तमा य...
वाहत्या या वाऱ्याला,,,, कधीच थांबवायचं नसतं.... मनातील दुखांना मात्र,,, नेहमीच आवरायचं असतं.... समुद्राच्या लाटांना,,,, कधीच अडवायचं नसतं......
चिंब पावसात भिजत होते........ भिजताना क्षण क्षण तुलाच आठवत होते.... तू येणार नाहीस हे, मन जानातही होते..... तरीही नयनांचे मन, तुलाच शोधत हो...
तू नाहीस तरी आठवणी तुझ्या आहेत अजुनही फूल केव्हाच सुकून गेलय..... परंतु गंध ओला आहे अजुनही वादळ कधीच शांत झालय..... तरी वारा वाहतो आहे अजुनह...
पहाटे सूर्य अजून झोपला असता .. मी एक आकार पहिला स्मशानाबाहेर होता.. निराकार उभा राहिला .. हात रक्ताळलेले .. तरीही चेहरा उजळलेला .. कोण असावे...
किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं.. कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं.. खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं.. कुणाच्यातरी पर्सनल...