तू सोडून गेलीस, आणि हरवल्या माझ्या चांदराती पसरला सारा मिट्ट काळोख, उरल्या केवळ अमावस्येच्या राती निद्रा गेली केव्हाच उडोन, कूस बदलून मी हैर...
आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल
तू सोडून गेलीस, आणि हरवल्या माझ्या चांदराती पसरला सारा मिट्ट काळोख, उरल्या केवळ अमावस्येच्या राती निद्रा गेली केव्हाच उडोन, कूस बदलून मी हैर...
तू लिहितेस मनातलं.. तू गातेस गळ्यातलं.. तू वाचतेस डोळ्यातलं .. तू रचतेस अद्भुतसे तू बनवतेस अक्रितसे तू रंगवतेस अगम्यसे तू राहतेस हृदयआत.. तू...
बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या...... काहींना लागलेला गंज तर काही अडगळीत पडलेल्या वर्षानुवर्ष जपलेल्या...
तू गेलास निघून पण भेटत रहा असाच अधून मधून कोवळ्या पहाटे पडलेल्या एखाद्या गोड स्वप्नातून सूर्याच्या त्या सोनसळ्या रेशीम किरणांतून झर्यातून खळ...
फक्त तू नकोस मला साथही तुझी हवी आहे शांत स्थळी एकांतवेळी प्रीत तुझी हवी आहे शृंगार प्रेम नको मला वात्सल्य प्रेम हव आहे सांजवेळी सूर्यास्ताला...
तू मुलगी आहेस म्हणून का तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा? तुझ्या येण्याने ह्या जगात होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं? अगं.... आजची तू माझी...
फोन आला त्याचा मिटींगमध्ये आहे उशीर होईल आज गड्बडीत का होईना म्हणाला आय लव्ह यु पुन्हा फोन आला आवाज नशीलाच होता बाजुला खिदळान्य़ाचा आवाज आला ...